शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 22 June 2017

पंढरीची वारी in उद्योगनगरी 'पिंपरी चिंचवड'



राम कृष्ण हरी.. 
पंढरीच्या वारीबद्दल वारकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून !..

No comments:

Post a Comment