तो सध्या CA. करतो !!!
शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..